Sunday, February 8, 2009

एक मराठी मुलगा,,
जो कदाचित निसर्गाची चूक,
कदाचित मानसिक आजार,
कदाचित की जसे अमेरिकन मानसशात्रिय संस्था सांगते तसे नैसर्गिक.
असे काही तरी पण भारतात आणि त्यात तथाकथित सभ्य शहर म्हणुन
समजल्या जाणार्या पुण्यात आणि अजुनच सभ्य म्हणजे ब्राह्मण समाजात
जन्माला आला तर त्याने काय आत्महत्येशिवाय काहीही विचार न करावा.???


मला तर कधीही कळलेच नाही हे ,
समलिंगी माणसाने काय करावे असो,,, म्हणून मी नैतिकता आणि समाजमान्यता ह्यावर थोडासा अभ्यास केला त्याचा परिपाक म्हणुन हा लेखन प्रपंच सुरु केला...

No comments:

Post a Comment